![]() |
Image source -google|image by wikipedia |
त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोहिनूर मिल राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनी खरेदी केली. यात इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग फायनान्शीयल सर्विसेस लि. या कंपनीने देखील मोठी गुंतवणूक केली होती, त्यामध्ये कंपनीला तोटा सहन करावा लागल्याने कंपनीने काढता पाय घेतला. त्यापाठोपाठ राज यानी ही आपली हिस्सेदारी विकल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कोहिनूर मिलमध्ये जे व्यवहार झाले ते व्यवहार ईडीला तपासायचे असल्याचे बोललं जाते. ईडी ही केंद्रिय स्तरावरील आर्थिक घोटाळे आणी व्यवहार तपासायचे काम करते. ही संस्था केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांचा आहे. असेच आरोप काँग्रेस सत्तेवर असतांना ही झालेत.
![]() |
Image sourse- google|image by wikipedia |